📰 ताज्या घडामोडी

जीवनात अवैध मार्गाने संचय केलेले धनच बनते मनुष्याच्या दुःखाचे कारण-विजय महाराज वाघ

Shamsundar chittoda
25 मे 2025⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

द्रव्याचा चा तो आम्ही धरीतो विटाळ तुकोबारायांनी कधीच द्रव्याला धन मानले नाही तुकोबारायांनी कधीच संपतीला साधन मानले नाही तुकोबारायोकडे असे कोणते धन आहेत जे त्याला श्रेष्ठ मानतात तुकोबां रायांनी मानाचा कधीच स्वीकार केला नाही की कधी त्यांना त्याचा हव्यास त्यांना आला नाही . स्वर्ग आणि ब्रम्हपदाच्या धनाचा कधी त्यांनी विचार केला नाही तुकोबाना मान नको धन द्रव्य नको इंद्रपदाचे धन नको मग तुकोबांना नेमके कोणते धन साठवण्याचा सांगीतले तर विठ्ठल विठ्ठल हे धन आम्ही जतन केले . त्याचा उद्योग आम्ही सुरु केला . मग विठ्ठल धन आहे का परतू तुकोबा हे विठ्ठलाला धन मानतात तर तो विठल धनाचे कार्य करतो का ज्या वस्तू ला आपण जो दर्जा देतो ते कार्य त्याने केल पाहिजेकिर्तन करून धन द्रव्य गाडी घेऊन जर जमा करता येते तर हे सर्व वेश्येकडे सुद्धा आहे ना जर किर्तनातून अभिलषा ठेवली तर ते धन वेश्येने प्राप्त करून घेतले हे समजावे जीवनातअवैध मार्गाने संचय केलेले धनच बनते मनुष्याच्या दुःखाचे कारण असे प्रतिपादन विजय महाराज वाघ बनकर यांनी तळणी येथे केले श्री संत नेमिनाथ महाराजांच्या 72 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी गुंफले जगद्गुरु तुकाराम

यांच्या जतन करीन जीवे शुद्ध भावे करुनी विठ्ठल विठ्ठल हे धन जीवन अंतकाळीचे वर्दळ हे संचित सारू भरवा करू उदिम हा अभंगावर त्यांनी चिंतन केलेखरोखर मनुष्याला संसारिक आयुष्यामध्ये किती धनाची गरज आहे व ते धन प्राप्त करण्यासाठी कुठला मार्ग तो मनुष्य अवलंब करतो हे त्याच्या आध्यात्मिक संस्कार आवर अवलंबून असते कष्टाने कमवलेला पैसा मनुष्य हा त्याच्या बुद्धीमतेने त्याचा वापर करतो परंतु ज्याच्याकडे अन गणित आहे त्याला त्याला धनाचे महत्त्व काय करणार परंतु संत महात्म्याच्या जीवनात धनाला कधीच महत्त्व नसते जगद्गुरु तुकोबाराय यांनी कधीच धनाचा स्वीकार केला नाही त्या काळात सुद्धा तुकोबाराय प्रगल्भ होते परंतु त्यांनी धनाचा स्वीकार न करता विठ्ठल विठ्ठल नामाचा स्वीकार केला जो की त्यांना वैकुंठ प्राप्तीला कारणीभूत ठरला आजकाल मनुष्याने त्याच्या आयुष्यात धनप्राप्तीपेक्षा भगवत भक्तीच्या पाठीमागे लागणे काळाची गरज आहे कलियुगामध्ये भागवत साधने शिवाय कुठलाही उपाय मानवी उद्धारासाठी नाही तुमच्याकडे संपत्ती का पाहून तुम्हाला कोणीही मोठे म्हणणार नाही कारण की संपत्ती असणारे खूप आहेत पण श्रद्धेची संपत्ती भगवत साधनेची संपत्ती ही त्यापेक्षा काही पटीने मोठी आहे ती साधनात मनुष्याच्या आयुष्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही

धनप्राप्तीचे मार्ग स्वीकारण्याच्या ऐवजी आपण भागवत भक्तीचा मार्ग स्वीकारला तर तो मनुष्याच्यामनुष्याच्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त धन हे काहीच कामाचे नाही जास्तीचे धने अविचारी मार्गाने मनुष्याला घेऊन जात असते ती सांभाळण्याची कुवत सुद्धा त्याच्यात असली पाहिजे ज्यांच्याकडे सांभाळायची कुवत आहे त्यांच्याकडे धन नसते आणि ज्यांच्याकडे धन आहे त्यांना ते कसे सांभाळावे हे माहीत नसते हे एक विशेष असते मात्र भगवत भक्ती मध्ये तसे नाही तुम्ही कितीही भगवत भक्ती करा तिचा संचय होतच राहत असतो व तोच पुण्य संचय मनुष्याच्या अंतकाळाला कामी येत असतो

ज्ञानोबा तुकोबारायणी विठ्ठल नामाच्या धनाची साठवण केली सगळ्या धनापेक्षा विठ्ठल नामाचे दोन्ही श्रेष्ठ आहे सगळ्यांनी ते अंतरंग होऊन जर त्या विठ्ठल नामाचा विचार केला तर तो सहज प्राप्त होईल गरज आहे ती त्याच्या नामाचा विचार करायची ज्याचे भाग्य चांगले आहे त्यालाच विठ्ठल नामाचा विचार सुचत असतो .

अनिती मार्गाने कमावलेले धन हे आपल्या पिढीसाठी व आपल्यासाठी त्रासदायकच असते कारण की अनिती मार्गाने कमवलेल्या धनाची किंमत माणसाला कळत नाही कष्टाने कमवलेल्या धनाचीच किंमत माणूस करू शकतो आणि तिने कमावलेला पैसा हा वाम मार्गाला लावल्याशिवाय राहत नाही त्यासाठी धन हे उत्तम मार्गाने जर कमवले तर ते धन आपल्याला उत्तमच मार्ग दाखवेल असेही सांगितले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात