📰 ताज्या घडामोडी

मनुष्याचा विचार हा सकारात्मक असला पाहीजे - आनंद चैतन्य बापू

Shamsundar chittoda
7 एप्रिल 2023⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

आजचा गीता रामायण सत्संगाचा दुसरा दिवस चितंन मनुष्याच्या जिवनात फक्त भगवंताचे होऊ शकते परतू सांसारीक मनुष्याच्या आयुष्यात फक्त आणि फक्त चितांच आहे पांडवाच्या आयुष्यातील चितां ही भगवताला ज्ञात होती अर्जुनाच्या ह्दयात भगवंत श्रीकृष्णाचा वास होता म्हणून तो अधिकार प्राप्त होता पांडवांना देवाचा आशीर्वाद होता अनेक वेळा पांडवावर संकटे आली परतूं पांडवांची निती ही स्वच्छ पाण्यासाखी होती म्हणून भगवान कृष्णा ने त्याना साथ दिली मनुष्याने सुधा त्याच्या आयुष्यात नितीने वागले पाहीजे मनुष्याचा विचार हा सकारात्मक असला पाहीजे प्रत्येकाच्या जीवनात निराशा आहे त्या निराशेची चिंता करू नका त्या निराशेला खबीरपणे सामोरे जा त्या कृष्णा वर विश्वास ठेवा तोच आपल्याला साथ देईल त्या साठीच साधनेचा सत्संग आपल्या आयुष्यात असने गरजेचे आहे

मनुष्याने सांसरीक आयुष्यात अशा सदगारू कडे गेले पाहीजे जो की आपल्याला आधार वाटला पाहीजे आपले दुःख आपल्या भावना त्याला समजल्या पाहीजे गुरूचा वावर मनुष्याच्या जिवनातील मोठा आधार असतो गुरूच पाठबळ आपल्याला तारण्यासाठीच असते फक्त त्याला जोड आपल्या भक्तीची असने गरजेचे महाराष्ट्र ही संताची भूमी आहे संत श्री ज्ञानेश्वर संत श्री तुकोबाराय याच्या पावन स्पर्शाने पूनीत झालेली आहे त्यानी या जगाला भक्तीचा मार्ग दिला आहे त्यानी आपल्यासाठी खूप मोठा त्याग केलाय खूप मोठा सघर्ष केलाय आज त्याच ज्ञानोबा तुकोबाच्या नावाने

हजारो किर्तनकार कथाकार त्याचा विचार संबध जगतात पोहचवण्याचे काम साधक किर्तनकार प्रवचनकार करत आहे

मनुष्याने प्रत्येकावर प्रेम केले पाहीजे कारण परमात्मा हा सर्व व्यापक आहे तो व्याप्त आहे आपण एकमेकावर प्रेम केले पाहीजे तरच तो भगवंत आपल्यावर प्रेम करेल त्याने बनवलेल्या या सुष्ट्रीत तो कणाकणात व्याप्त आहे तो आपल्याला समजत नसला तरी आपण केलेली भक्ती आपण त्याच्या प्रती व्यक्त केलेली भावना नक्कीच त्याला कळती त्यासाठी त्याला मोठया श्रद्धेने आपण आळवने गरजेचे आहे

संत ज्ञानेश्वर संत तुकाराम छञपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज झाशीची राणी महाराणा प्रताप विर सावरकर संत सेवालाल संत बहीणाबाई महाराज अशा अने महात्माने आपल्यासाठी खूप त्याग केलाय कोण काय म्हणतय याचा विचार करु नका आपल्याला विचार या संतांनी दिलाय त्याच्या विचारावर सध्या चालण्याची गरज आहे तरच आपण आपली वैचारीक क्षमता व आपले आदर्श सिध्द करु शकूत आपण आपल्याला विचारांना आपल्या क्रांतीकारक आदर्शना . त्याच्या विचाराच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचे आव्हाहनच आपल्या पूढे आहे सनातन धर्मावर अनेक संकटे आहेत त्याना विचाराच्या शस्त्रानेच सरळ करावे लागेल आपल्या सगळ्याचे मुळ हा सनातन धर्म आहे संत ज्ञानेश्वर सत तुकाराम छञपती शिवाजी महाराज संत सेवालाल महाराज महारणा प्रताप हे आपले सनातन धर्माचे मुळच आहेत त्यानी दिलेला विचारच आपल्यासाठी शिरसावद्य आहे तो विचार आपला आदर्श असलाच पाहीजे

इंजि.प्रा माधवभाऊ चव्हाण यांच्या माध्यमातुन या भव्य दिव्य गीता रामायण सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे उद्या या सत्संगाची सांगता होणार आहे या साठी महाराष्ट्र मंत्री संजय राठोड जालना जिल्हयाचे पालकमंञी अतुलजी सावे याची उपस्थीती असणार आहे उद्याच्या सत्सगांचा महाप्रादाचा लाभ घेण्याचे आव्हाहन इंजि माधव भाऊ चव्हाण यानी केले आहे

कथा प्रवक्ते आनंद चैतन्य बापू

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात