📰 ताज्या घडामोडी

मनुष्याने भक्ती मार्ग स्वीकारावा -ह भ प विष्णू महाराज बादाड

Shamsundar chittoda
9 मार्च 2023⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी रवी पाटिल

मनुष्याने भक्ती मार्ग स्वीकारावा जो की तुम्हा आमच्या उद्धाराचा मार्ग आहे तो मार्ग आपल्याला ज्ञानोबा तुकोबाने दिला ज्यानी वारकरी संप्रदायाचा पाया रचुन उध्दार करून घेतला ते ज्ञानोबा व ज्यानी त्याच पायावर उभारलेला कळस हे भक्ती मार्गाच्या प्रबळ इच्छेच ज्वलंत उदाहरण तुमच्या आमच्या समोरे असल्याचे . प्रतिपादण ह भ प विष्णू महाराज बादाड यानी कानडी येथे जगदगूरू . तुकाराम . महाराज बीजेच्या निमीत्य या किर्तन सेवेचे आयोजन ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले

जगदगुरू तुकाराम महाराज याच्या आपूलीया हीता जो असे जागता धन्य माता पिता तयाचीया . कुळी कन्या पूञ. होती जे सात्वीक तयाचा हरीक वाटे देवा या अंभगावर निरूपण केले संत हे तुमचा आमचा उध्दार करण्याकरीता या पूथ्वीतलावर अवतीर्ण होत असतात जगदगूरू तूकाराम महाराज हे सुध्दा तुमच्या आमच्या उद्धारासाठीच या पूथ्वीतलावर अवतीर्ण झाले आहे संत ज्ञानेश्वरानी ज्ञानेश्वरीच्या रूपाने एक अनमोल ठेवा आपल्याला . दिला आहे तर संत तुकारामांनी गाथा दिला आहे ज्या संसारीक मनुष्याच्या जिवनात ज्ञानेश्वरी व गाथा यांचा वावर आहे त्याना कुठल्याच गोष्टीची गरज पडणार नाही मनुष्य जीवनाचा आधार म्हणजेच गाथा आणि ज्ञानेश्वरी आहे त्या ग्रंथाचा आधार मनुष्याने जर घेतला तर त्याच्या जीवनाचा उध्दार झाल्याशिवाय राहणाऱ नाही

आज काल मानवाची प्रवृती ही वरवर जाण्याची झाली आहे कोणीही कमीपणा घ्यायला तयार नाही अशा प्रवृती मूळे मनृष्याला समाधान मिळू शकत नाही तुकोबारायांना त्याच्या काळात किती त्रास सहन करावा लागला तरी सुध्दा त्रास देणाऱ्या प्रती त्याना .आदरच होता म्हणून त्याचे मोठेपण सिद्ध होते म्हनून ते भंगवतांला सुध्दा प्रिय होते अवध्या बेचाळीस वर्षाच्या आयुष्यात तुकोबारायांनी देवाच्या चितंना शिवाय दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही सतत चित्तन म्हणन करून आपल्या साठी पवीञ असा गाथा दिला त्याच गाथ्याच्या आधारावर आज हजारो किर्तनकार त्याच्या अंभ गातुन सबंध महाराष्ट्रातून वारकरी सप्रदायाची सेवा व सामाज जागृतीचे काम करत आहे

कलयुगातील मनुष्याची व्रती ही अहकारी बनत चालली आहे अहकारी वृती ही मनुष्य जीवनासाठी घातक असुन त्या वृत्तीचा स्पर्श होऊ द्यायचा नसेल तर भक्ती मार्गावर चालणाऱ्याच्या मागे लागा त्यातच आपले हीत आहे तुकोबानी सुधा त्याच्या जीवनात विरोध असताना सुध्दा भक्ती . मार्ग सोडला नाही म्हणून त्याना वैकूठात घेऊन जाण्यासाठी स्वःत देवाला याव लागले त्याच्या भक्ती त्यानी त्याच्या सपूर्ण कुळाचा उध्दार करून घेतला तुम्हा आम्हाला जर सांसारीक जीवनात राहून सुध्दा उध्दार करायचा . असेल तर तुकोबारायांनी दाखवलेल्या भक्ती मार्गावर चालणे गरजेचे आहे

तुकोबाच्या अंगी मोठेपण होते सांसारीक गरजा असताना सुद्धा त्या गरजेचा कधी स्पर्श त्यानी स्व : त होऊ दीला नाही त्या गरजा देवानेच पूर्ण केल्या प्रत्येक वेळी देवाने परीक्षा घेतली परतू प्रत्येक वेळी त्यानी त्यावर मात केली सध्याच्या युगात जरी आपण तुकोबारायांसारखी भक्ती करू शकलो नाही तरी थोडाफार प्रयत्न केला तरी आपला उध्दार झाल्या शिवाय राहणार नाही

बुद्धीनेच आपण कर्म करतो ते जगामधे दुःख उत्पन्न करतं.हे दुःख नाहीसं करायला दोन मार्ग आहे

अगदी मुळापासून सुरूवात करायची - म्हणजे आकुंचितपणा उत्तम करणारी आपली वासना मारुन टाकायची.याला मीपणा जाळणं, अहंकार मारणं,शरण जाणं असं म्हणतात .

.अगदी वरच्या टोकापासून सुरुवात करायची - म्हणजे बुद्धी मधला घोटाळा नाहीसा करुन तिला स्वच्छ करीत बसायचं. याला आत्मानात्मविवेक, वेदांतविचार, ज्ञानमार्ग म्हणतात. भक्तीमधे हे दोन्ही मार्ग आहेत, म्हणून ती श्रेष्ठ आहे.भगवंताला शरण गेल्याशिवाय भक्तीला अस्तित्वच नाही आणि सत्संगतीमधे अहोरात्र आत्मानात्मविवेक होत असतो.

म्हणून संतानी दीलेला भक्ती मार्गच मनुष्य जीवनाच्या उद्धाराचे द्वार आहे जे की ज्ञानोबा तुकोबानी आपल्या दाखवले असल्याने त्याचा स्वीकार

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात