📰 ताज्या घडामोडी

ज्या ठिकाणी श्रध्दा असते त्या ठिकाणी भगवंता येने भाग असते ती श्रध्दा फक्त पांखडी नसावी - श्री आनंद चैतन्य महाराज

Shamsundar chittoda
13 मार्च 2022⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी ( रवि पाटील )

ज्या ठिकाणी श्रध्दा असते त्या ठिकाणी भगवंता येने भाग असते ती श्रध्दा फक्त पांखडी नसावी ती त्या सुष्टीनिर्मात्याला प्रिय असली पाहीजे जसे की अंधाराचे साम्राज्य एक दीप नाहीसा करतो तसेच मनुष्याच्या संसारूपी गाड्याच्या साम्राज्याला संत्संगाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री आंनद चैतन्य महाराज यानी दहीफळ खंदारे येथे तीन दीवसाच्या सत्संग समारोपाच्या प्रसगी व्यक्त केले मनुष्याचे युद्ध बाहय जगासोबत अतंरमनासोबतच चालू आहे कारण रोगी मानसा सोबत रोगी गेला तर तो कसा बरा होईल जोपर्यन्त निरोगी मनाचा सहवास त्याला होनार नाही तोपर्यन्त तो बरा होणार नाही या सं सांरातील प्रत्येक मनुष्य हा दुःखी आहे कोणी मनाने तर कोणी तनाने दुःखी आहे कोणीच या संसारात शारीरीक दुःखी मानसीक दुःखी आहेच सर्व गोष्टीची सांसारीक उपलब्धतता असताना सुध्दा मनुष्य दुःखी आहे संसारीक सुखात कोणी पन्नीकडून तर कोणी त्याच्याच आपत्याकडून दुःखी आहे त्याच दुःखी माणसाला खरी गरज ही सत्संगांची आहे

मनुष्याने जर काही मागायचे असेल तर त्याने देवालाच मागीतले पाहीजे या दरिद्री व लुटारुनाभिकाऱ्याना मागवून आपली गरज भागणारच नाही भंगवत आपल्याला देईल त्या योग्यतेचे आपण असले पाहीजे कारण तो आपल्या सोबत असल्यावर भितीचे कारण काहीच नाही मनुष्याच्या नशीबात जे आहे ते मिळणारच आहे त्यासाठी वेळेची प्रतीक्षा करावी लागेलच त्या सिकंदराला सुध्दा सगळे वैभव सोडून जावे लागले सोबत काय पण येणार नाही मनुष्याचे आयुष्य हे दोनच दिवसाचे आहे जन्म आणि मूत्यू यामधल्या अंतरात मिळणाऱ्या संधीचा उपयोग हा सत्संगाचा धरला तर जीवन सार्थकी होईल खाली हाताने जन्म घेऊन आलेला मनुष्य हा खाली हातानेच जाणार आहे त्याला खरी गरज धनाची नाही तर भक्ती मार्गाने जाण्याची गरज आहे कारण हा मनुष्य जन्म परत मिळनार नाही मिळालेला जन्म हा ज्ञानरूपी दिवा लावण्यासाठी असले पाहीजे

मनुष्याने श्रद्धावान असले पाहीजे तर धर्माला प्राप्त होतो तो धर्म कोणता तर सत्यतेचा आचरणाचा अहिसेचा शिलतेचा असला तर पाहीजे तरच तो सनातन धर्माचा मूळ असल्याचे सिध्द होते आजकाल धर्माला दुषण देणाऱ्याची संख्या मोठी असून आपण आपला सनातन धर्माचे पालन केले पाहीजे तलवार कीती जरी मोठी असली तरी तीची भूमीका ही विभाजणांची आहे आपली भूमिका ही सुई ची असली पाहीजे जे की फाटलेले शिवते व त्याला एकत्रित ठेवते .एकत्रित ठेवण्याची खरी भूमिका ही सनातन धर्माची असुन त्याचे सर्वानी पालन करणे गरजेचे आहे

समाजात नास्तीक आणि आस्तीक परमार्थीक आणि अपरमार्थीक यांचा भरणा असला तरी ज्या ठीकाणी आस्तीकता असते त्याच ठीकाणी धर्माचे अस्तीत्व असते ते टिकणे गरजेचे आहे भगवान श्रीकृष्ण मर्यादा पूरूषोत्तम राम याचा आदर्श यांचा सघर्ष आपण डोळ्यासमोर ठेवला पाहीजे कुठल्याही क्षेञात तुम्ही जा त्यासाठी तुम्हाला मेहनत साधना तपाचीच गरज असतेच या सर्व गोष्टीचा वावर ज्याच्या आयुष्यात असतो तोच यशाचे शिखर गाठतो आणि इतिहास त्यांचा च होतो ज्याच्या आयुष्यात संघर्ष आलेला असतो पांडवाच्या दुःखात भगवान श्रीकृष्णाची साथ होती पंरतू ज्या वेळस पांडवाकडे सुखाची नादी असते त्यावेळेस कृष्णाकडून कुंतीने वरदान घेतले की आमच्या सुखात तुच नाही नाही तर त्या सुखाचा पांडव स्वीकार कसा करतील कसा त्यासाठी तुझा सहवासच आमच्यासाठी सुख आहे

मनुष्याच्या आयुष्यात मर्यादा महत्वाच्या आहेत त्याचा संस्कार प्रत्येकावर असला पाहीजे आपला आपला भारत हा विश्वगूरु आहे भारताची भूमिका ही मार्गदर्शकाची असून सध्याची भारताची वाटचाल ही महासत्ते बरोबर विश्वगूरूच्या दिशेने चालू आहे या तीन दीवशीय सत्संगामध्ये महाराजानी देशभक्ती गीताची मेजवानी उपस्थीताना दीली

योगधाम दहिफळ खंदारे येथील योगानंद बापू व त्याच्या अनुयाकडून या सत्संगाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते या सत्संगाच्या समारोपाला अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांची हजेरी होती महाप्रसादाने या सत्संगांची सांगता झाली

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात